गालिब-गुलजार यांचं काम जगभर न्यायचंय!
जगण्याचं मर्म उलगडून सांगणारी गालिब यांची शायरी काळाच्या सीमा ओलांडून अजरामर झाली आहे. गालिबवर आकंठ प्रेम करणारे गुलजार यांच्या कविताही गालिब यांचीच परंपरा सांगणाऱ्या. या दोघांच्या शायरीमध्ये रंग भरले...
View Articleयोग्य आहार हीच गुरुकिल्ली
एकीकडे भारतीयांचे आयुर्मान वाढत असताना, दुसरीकडे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढत आहे, असा इशारा डॉक्टर देतात. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर दूर ठेवण्यासाठी आहार कसा महत्त्वाचा ठरू शकतो, त्याची माहिती आपण या...
View Articleपार्किंगचा खुशालचेंडू
सोसायटीने आपल्या कम्पाऊंड वॉलनजीकच्या रस्त्यांवर गाड्या पार्क करू द्यायच्या. त्याबदल्यात पालिका रात्री आठ ते सकाळी आठ या बारा तासांसाठी प्रत्येक गाडीमागे महिन्याकाठी १८०० रुपये शुल्क आकारणार. त्या...
View Articleधारातीर्थ नव्हे, शौर्यतीर्थ
पानिपतचा पराभव म्हणजे मराठी मनाची भळभळणारी जखम. १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली.
View Articleतंत्रज्ञानाचा अतिवापर प्रजनन क्षमतेस घातक
किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे डीएनएची हानी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, पेशींची हानी आदी समस्या उद् भवू शकतात. किरणोउत्सर्जनाच्या पेशींकडे आकर्षित होण्यामुळे शुक्राणू, गर्भाशय आणि वाढत्या गर्भाचीही हानी...
View Articleनफा नव्हे, वाहतूक पर्याय हाच उद्देश
वडाळा ते चेंबूर या भारतातील पहिल्या मोनो रेल्वेला २ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अधिकाधिक प्रवासी मिळण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात मोनोला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मोनोला...
View Articleप्रोस्टेट कॅन्सर आणि आहाराचे महत्त्व
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून पाळला जात आहे. या दिवशी जनजागृती केली जाते. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी आहार...
View Articleगालिब-गुलजार यांचं काम जगभर न्यायचंय!
जगण्याचं मर्म उलगडून सांगणारी गालिब यांची शायरी काळाच्या सीमा ओलांडून अजरामर झाली आहे. गालिबवर आकंठ प्रेम करणारे गुलजार यांच्या कविताही गालिब यांचीच परंपरा सांगणाऱ्या. या दोघांच्या शायरीमध्ये रंग भरले...
View Articleयोग्य आहार हीच गुरुकिल्ली
एकीकडे भारतीयांचे आयुर्मान वाढत असताना, दुसरीकडे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढत आहे, असा इशारा डॉक्टर देतात. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर दूर ठेवण्यासाठी आहार कसा महत्त्वाचा ठरू शकतो, त्याची माहिती आपण या...
View Articleपार्किंगचा खुशालचेंडू
सोसायटीने आपल्या कम्पाऊंड वॉलनजीकच्या रस्त्यांवर गाड्या पार्क करू द्यायच्या. त्याबदल्यात पालिका रात्री आठ ते सकाळी आठ या बारा तासांसाठी प्रत्येक गाडीमागे महिन्याकाठी १८०० रुपये शुल्क आकारणार. त्या...
View Articleधारातीर्थ नव्हे, शौर्यतीर्थ
पानिपतचा पराभव म्हणजे मराठी मनाची भळभळणारी जखम. १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली.
View Articleतंत्रज्ञानाचा अतिवापर प्रजनन क्षमतेस घातक
किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे डीएनएची हानी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, पेशींची हानी आदी समस्या उद् भवू शकतात. किरणोउत्सर्जनाच्या पेशींकडे आकर्षित होण्यामुळे शुक्राणू, गर्भाशय आणि वाढत्या गर्भाचीही हानी...
View Articleनफा नव्हे, वाहतूक पर्याय हाच उद्देश
वडाळा ते चेंबूर या भारतातील पहिल्या मोनो रेल्वेला २ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. अधिकाधिक प्रवासी मिळण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात मोनोला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मोनोला...
View Articleसंगीत संस्कृतीच्या वैभवाचा इतिहास
नटश्रेष्ठ बालगंधर्वांबद्दल एक हकीकत नेहमी सांगितली जाते. त्यांची ‘गंधर्व नाटक मंडळी’ ऐन भरात असताना, म्हणजे १९१५ ते २५ या काळातली ही घटना. बालगंधर्वांच्या नाटकांचा प्रयोग रात्री असे आणि पहाटेपर्यंत तो...
View Article‘रनिंग’ लिपी थांबणार?
लांबच लांब पल्लेदार, गोलाई असलेले लेखन अलीकडे फारसे वापरात नाही. जुन्या काळातील इंग्रजी लेखन दाखवण्यासाठी कर्सिव्ह टायपातील या लेखनाचा आधार घेतला जातो. आता मात्र हे कर्सिव्ह लिखाण इतिहासजमा होण्याच्या...
View Articleनवयुगाचा रामानुजन
इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून पुढे आलेल्या प्रा. सुभाष खोत यांनी गणितातील नोबेल समजल्या जाणाऱ्या ‘रोल्फ नेवाल्लिना’ पुरस्कारावर आपले नाव कोरले. या नवयुगाच्या रामानुजनची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आणि...
View Articleसंगीत संस्कृतीच्या वैभवाचा इतिहास
नटश्रेष्ठ बालगंधर्वांबद्दल एक हकीकत नेहमी सांगितली जाते. त्यांची 'गंधर्व नाटक मंडळी' ऐन भरात असताना, म्हणजे १९१५ ते २५ या काळातली ही घटना. बालगंधर्वांच्या नाटकांचा प्रयोग रात्री असे आणि पहाटेपर्यंत तो...
View Article‘रनिंग’ लिपी थांबणार?
लांबच लांब पल्लेदार, गोलाई असलेले लेखन अलीकडे फारसे वापरात नाही. जुन्या काळातील इंग्रजी लेखन दाखवण्यासाठी कर्सिव्ह टायपातील या लेखनाचा आधार घेतला जातो. आता मात्र हे कर्सिव्ह लिखाण इतिहासजमा होण्याच्या...
View Articleनवयुगाचा रामानुजन
राहुल जाधव इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून पुढे आलेल्या प्रा. सुभाष खोत यांनी गणितातील नोबेल समजल्या जाणाऱ्या 'रोल्फ नेवाल्लिना' पुरस्कारावर आपले नाव कोरले. या नवयुगाच्या रामानुजनची वाटचाल खरोखरच...
View Articleठाणे पोलिसांचं चाललंय काय?
संदीप शिंदे ठाणे शहरातील लेडीज ऑर्केस्ट्रा बार बंद करण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच, क्राइम ब्रँचच्या पाच पोलिसांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली. मटक्याच्या अड्ड्यावर...
View Article