हक्काच्या शिक्षणाला बगल
पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना शिक्षणाचा हक्क (आरटीइ) बहाल झाल्याला आता चार वर्षे उलटली आहेत. आरटीइद्वारे दुर्बल आणि वंचित घटकांसाठी खासगी शाळांत २५ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. मात्र त्यास काही...
View Articleरजोनिवृत्तीची चाहूल
४५ वर्षे झाल्यावर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येतं आणि त्यानंतर मासिक पाळी येणं शक्य नसतं. या काळाला रजोनिवृत्तीचा काळ म्हणतात. या काळात स्त्रीच्या बीजग्रंथीच्या स्रावामुळे हृदयविकार, संधीशोथ,...
View Articleसापडेल का कळस?
कोणत्याही विद्यापीठाची मूळ ओळख संशोधन असते. विद्यापीठांच्या जागतिक मूल्यमापनाच्या निकषांमध्येही संशोधनाचा निकष अग्रक्रमावर आहे. एखाद्या विद्यापीठात सर्व विभाग असतील अन् संशोधनच नसेल तर ते विद्यापीठ कळस...
View Articleकसा असावा आहार?
महिला आणि पुरुषांसाठी आहार वेगळा असायला हवा. महिलांच्या शरीराची रचना आणि त्यांची प्रतिकारशक्ती त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नाला प्रतिसाद देण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात....
View Articleमहिला व बालकल्याणची 'परीक्षा'
विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच आता महापालिकेला महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहे.
View Articleनिष्क्रियतेचे निष्प्राण सरोवर
वाढत्या प्रदूषणामुळे समुद्र, तलाव आणि सरोवरांमधील जैवसंपत्ती धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ. सलीम अली सरोवरातील हजारो मासे मृत्युमुखी पडले.
View Articleरेंगेपारचे दंडारवेड
अतिउत्साहात दंडार मंडळाकरता पडदे तर तयार केले गेले, पण शेवटी दोन प्रमुख व्यक्तींमध्ये वैमनस्य आल्यामुळे दोन मुखंडांपैकी एकाच्या मरणानंतर त्याच्या सरणावर पडदे जाळून या दुहीचा कायमचा निकाल लावण्यात आला....
View Articleदेवनागरीला सोबत घ्यायला हवे...
अमिताभ बच्चन यांनी नुकतीच रोमन लिपीच्या आक्रमणामुळे देवनागरी विसरली जाण्याची भीती व्यक्त केली. देवनागरीची परिस्थिती खरेच एवढी गंभीर आहे का… मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारे संशोधन करणारे...
View Articleपाचूचे बेट
श्रीलंकेमध्ये जे आदिवासी होते त्यांना वेडा किंवा बेड्डा म्हणण्यात आले. ही मंडळी शिकार करून गुजराण करत. संस्कृतमध्ये वैधेय असा एक शब्द आहे त्याचा अर्थ मूर्ख किंवा खुळा. हे नामकरण करणारे लोक उत्तरपूर्व...
View Articleवकील ते महात्मा!
महात्मा गांधींच्या अनेकांगी पैलूंची नोंद घेणं, त्यांचा त्या काळाच्या व्यापक संदर्भांत अर्थ लावू पाहणं, त्यांची आजच्या संदर्भांतील प्रस्तुती शोधणं हे अविरत चालू असूनही, ते पुरेसं नाही असं इतर...
View Articleश्रीलंकेचे गतवैभव
श्रीलंकेचा इतिहास मोठा गंमतीदार आहे. फार पूर्वी राहणाऱ्यांनी काचमणी, धारदार दगड, चकमक गोटे किंवा स्फटिक सदृश गोष्टींची आयुधे केल्याचा पुरावा सापडतो. मग आले पूर्वोत्तर भारतीय इ.स. पूर्व ५०० वर्षे, मग...
View Articleनवी चाहूल
महाराष्ट्राचे राजकारण आता पुरते बदलले आहे. नवी समीकरणे आकाराला येत आहेत. आज जनमताचा कौल काहीही असला तरी काही दिवसांनी वेगळेच चित्र राज्यात दिसले तर आश्चर्य वाटायला नको...
View Articleधुराने कोंडतो श्वास
फटाके फोडणे म्हणजेच दिवाळीचा आनंद लुटणे हा अनेकांचा समज असला तरीही या फटाक्यांच्या धुरामुळे श्वास कोंडण्याचे प्रमाण, श्वसनमार्गाच्या तक्रारींचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे या धुराचा आरोग्यावर विपरीत...
View Articleत्रुटींची दखल घेणार?
निवडणूक यंत्रणेत सामिल असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हालअपेष्टा आणि टपाली मतदानाला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद. या दोन्ही बाबींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
View Articleजुनेच दुःख पुन्हा समोर!
एकवीस वर्षे उलटून गेली आणि लष्कराकडून तुकाराम पाटील यांचे पार्थिव सापडल्याची खबर मिळाली. दुःख करायचे म्हटले तर घटना २१ वर्षांपूर्वीच घडून गेली होती. आनंद तरी कशाचा मानायचा? जे दुःख मागे लोटून कुटुंबीय...
View Articleगुरूजींची सत्वपरीक्षा!
सीमेवर लढणाऱ्या सैन्यापासून तर समाजाला अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या तेजाकडे घेऊन जाणाऱ्या शिक्षक वर्गापर्यंत सर्वच जण पोटावर चालतात. देश चालविणाऱ्या या यंत्रणेच्या पोटाकडे सरकार नावाच्या पालक...
View Articleजैवविविधतेची एक्स्प्रेस
संयुक्त राष्ट्र संघाने २०११-२०२०हे जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले. भारतानेही यात खारीचा वाटा उचलला. देशभरात नव्या पिढीमध्ये जैविविधतेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘सायन्स एक्स्प्रेस (जैवविविधता विशेष)’...
View Articleप्रदूषणाचा विळखा
दिवाळी आली की ध्वनिप्रदूषणाविषयी चिंता व्यक्त होते. वर्षभर विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. मात्र, ही प्रक्रिया वर्षोनुवर्ष सुरू असते. याच...
View Articleदूषित पाण्याचा वाढता धोका
जलप्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असतात, त्यात पाण्यातील गढूळपणाहा एकच भाग नसतो तर अनेकदा स्वच्छ व नितळ दिसणार्या पाण्यामध्येही अंतर्गत दुषित स्त्रोतामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते त्याचा...
View Articleफेसबुकवर ड्युटी ऑफिसर
जळगाव पोलिसांनी सुरू केलेले फेसबुक पेज हा उपक्रम राज्यातील पहिलाच ठरला असून सायबरविश्वातील सोशल कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे पोलिसांचे ते एक दमदार साधन मानले जात आहे.
View Article