वाढत्या प्रदूषणामुळे समुद्र, तलाव आणि सरोवरांमधील जैवसंपत्ती धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ. सलीम अली सरोवरातील हजारो मासे मृत्युमुखी पडले.
↧