आदर्शचे लाभार्थी गुन्हेगारच
काँग्रेसचे चार माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आजी मंत्री तसेच अनेक नोकरशहा… आदर्श घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या आयोगाने सादर केलेल्या अहवालात या मंडळींची नावे आहेत. हा अहवाल राज्य...
View Articleया हातांनी हात दिले मज
जन्मतःच अंगठा नसलेल्यांना किंवा अपघातात तो गमावलेल्यांना पुन्हा अंगठा मिळवून देण्याच्या कित्येक अवघड शस्त्रक्रिया डॉ. प्रकाश कोतवाल यांनी आजवर केल्या. अंटार्क्टिका मोहिमेतील पथकातील डॉक्टरांची निवड...
View Articleसीआरझेडची मिठी
मिठी नदी पात्रातील पुलांच्या बांधकामांना सीरआरझेडचा अडथळा निर्माण झाला आहे. खरे तर हा भाग सीआरझेडमध्ये येणार याची खबरबात प्रशासनाला असायला हवी होती. मात्र या प्रशासकीय डुलक्या म्हणायच्या की बेफिकीरीचा...
View Articleतपासणीची ‘शाळा’!
आश्रमशाळा तपासणी हा एक देखावा झाला आहे. तपासणीतून प्रांत आणि उपविभागीय अधिकाऱ्यांचे मूल्य मात्र वाढले आहे.
View Articleऑनलाइन वाचनसंस्कृती
नवीन पिढीला २१व्या शतकाला साजेशा पद्धतीने शब्दवैभव वाचकांपर्यंत कसे नेता येईल, याचा विचार आता आधुनिक ग्रंथशास्त्राने करणे गरजेचे आहे.
View Articleदिल्लीला महाराष्ट्राची भूल!
दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व्हायला आवडेल, की जी.बी. पंत हॉस्पिटलचे संचालक? अशी विचारणा जागतिक कीर्तीचे कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट डॉ. दीपक टेंपे यांना केंद्र सरकारकडून अनौपचारिकपणे...
View Article'लूट बाँटनेकी टेक्निक'
एलबीटीबद्दल औरंगाबादच्या महापालिकेला व्यापाऱ्यांनी सहकार्य केले त्यामुळेच औरंगाबादेत एलबीटी यशस्वी झाली. एलबीटी यशस्वी व्हावी यासाठी पालिकेला सर्वसामान्य नागरिकांनीही सहकार्य केलेच आहे, पण पालिकेचे...
View Articleस्थानिकाकडून वैश्विकाकडे
दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक सुभाष भेंडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा नवोदित लेखक पुरस्कार नुकताच ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहासाठी लेखक किरण गुरव या उमद्या तरुण लेखकाला देण्यात आला.
View Articleवंचितांच्या सेवेचा पाईक
मुंबईतील श्री गाडगे महाराज मिशनच्या धर्मशाळा असोत वा मेळघाटातील कुपोषणग्रस्त मुलांसाठी अन्नदान, कुष्ठरोग्यांची सेवा असो वा गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यासाठीचे अन्नदान...अमरावतीच्या...
View Articleचिंताजनक आत्महत्या
गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चर्चेचा, चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता. आता शेतकऱ्यांच्या...
View Articleजीवांची मुंबई कॅनव्हासवर
मायानगरी मुंबई म्हणजे गरीब-श्रीमंत सगळयांचीच लाडकी. देशभरातून लोक या शहराकडे आकर्षित होत असतात. सतत घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईने अनेकांना ओळख मिळवून दिली. मुंबईच्या अनेक मोहक रुपांची ओळख...
View Articleबायांनो, सावधान!
‘व्हजायना मोनोलोग्ज’ या इंग्रजी नाटकावरून वंदना खरे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या नाटकाने गेल्या चारेक वर्षांत योनीच्या संदर्भातली पुरुषी मानसिकता बदलण्याचा जाणीवपूर्वक...
View Articleकमान कलेची करामत
कमानकलाकार असणारे अच्युत कानविंदे दिल्लीत स्थायिक झाले आणि आज या कंपनीचे नेतृत्व करणारे त्यांचे पुत्र संजय कानविंदे यांनी या कंपनीचा झेंडा आणखी उंचावला. आज देशभरात कुठेही नव्या शैक्षणिक संकुलाची उभारणी...
View Articleवरातीमागून घोडे
रस्त्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी रस्ते विकास प्रकल्प राबविला. या प्रकल्पामुळे शहरवासीयांना किती चांगले रस्ते मिळाले हा मुद्दा संशोधनाचा आहे.
View Article'नोटा'ची धास्ती?
राजकारणात सारेकाही क्षम्य असा गैरसमज आजकाल सोयीस्करपणे पसरविला जातो. दुर्लक्षित, आदिवासी परिसरात नोटा फेकल्या की निकाल बदलतो असे आधी म्हटले जायचे. खरेतर नोटा आदिवासी प्रदेशातच चालतात असे कुठे आहे? पण...
View Articleकॅम्पातलं पुणं
अजूनही कॅम्प म्हटलं, की खान रोडवरचे दाट झाडीतले, अंधारलेल्या वातावरणातील ब्रिटिशकालीन दगडी बांधणीचे मिलिटरी अधिकाऱ्यांचे बंगले, सुनसान रस्ते आणि एम. जी., ईस्ट स्ट्रीटवरची नेटकी दुकानंच आठवतात. ‘कयानी’...
View Articleकलाकृतीशी आंतरिक संवाद
जगात इतकी दुःखे आहेत, इतकी निराश माणसे आहेत, इतकी संघर्ष करणारी माणसे आहेत, इतके स्वभाव आहेत. हे सर्व आपण बघत असतो आणि नाही म्हटलं तरी आपण आतल्या-आत अस्वस्थ झालेलोच असतो. या अस्वस्थतेला जेव्हा एखादा...
View Articleरडगाणं नको, निर्भय बना
मुलं चेष्टा करतात, पाठलाग करतात, शेरेबाजी करतात अशा तक्रारी पोलिस ठाण्याला कळवा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा दिलासा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिला आहे. पण युवतींना त्रास...
View Articleआणीबाणीची कहाणी
इमर्जन्सी रीटोल्ड हे कुलदीप नय्यर यांचे पुस्तक म्हणजे देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडाविषयीचा दस्तावेज आहे. ही भारतातल्या आणीबाणीची कहाणी आहे.
View Articleसत्ताधाऱ्यांचा ज्वर आणि ‘आप’चा ताप
विरोधकांसाठी अनुकूलता असली तरी दिल्लीत आम आदमी पार्टीने काँग्रेसची उडवलेली दाणादाण विरोधकांनाही धोक्याचा इशारा देणारी आहे. ‘आप’ आता महाराष्ट्राकडे लक्ष देणार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर...
View Article