मुलांना टीबीपासून जपा
मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे टीबी होतो. हा संसर्गजन्य असून तो हवेमार्फत पसरतो. मुलांना टीबीची लागण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे घरात कोणालाही टीबीचा संसर्ग झाला असेल तर...
View Articleउन्हाळ्यात पाय जपा
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...
View Articleआठवणीतली माणसं
>>विघ्नेश जोशी कोणे एके काळी मी ठाण्यातल्या पोळी भाजी केंद्रांना कणिक सप्लाय करायचा व्यवसाय करायचो. सॅम्पल देण्यासाठी किती तरी पोळी भाजी केंद्रांवर गेलोय. असाच एकदा पाचपाखाडीतल्या ऋतू फूड्स या...
View Articleउन्हाळ्यात पाय जपा
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...
View Articleआठवणीतली माणसं
>>विघ्नेश जोशी कोणे एके काळी मी ठाण्यातल्या पोळी भाजी केंद्रांना कणिक सप्लाय करायचा व्यवसाय करायचो. सॅम्पल देण्यासाठी किती तरी पोळी भाजी केंद्रांवर गेलोय. असाच एकदा पाचपाखाडीतल्या ऋतू फूड्स या...
View Articleविषमता आता मोजावी कशी?
भारत सरकारच्या २००५-१६च्या अर्थसंकल्पामध्ये संपत्तीकर रद्द करण्यात आला आहे. करातून मिळणारे उत्पन्न व तो गोळा करण्यासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन तो रद्द केल्याचे सांगण्यात आले. हा कर रद्द केल्यामुळे...
View Articleरस्त्याकाठची हळवी पावले…
रूक्ष वाटणाऱ्या महानगरात सिमेंटच्या रस्त्यावर मध्येच कवितांची कडवी उमटली, तर काय वाटेल? अमेरिकेतल्या केंब्रिज शहरात रस्तेदुरुस्ती होईल तेव्हा ओल्या स्लॅबवर निवडक कवींचे ओले शब्द उमटतील आणि तेथेच...
View Articleअभिजितचा पाणीदार ‘राइट वे’
>>चिन्मय काळे आजचा 'आयटी'युक्त तरुण परदेशात जाण्याचे किंवा देशात राहिलाच तर बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगतो. पण वेगळी वाट निवडणारा नागपूरचा अभजिित विनोद गान गावागावात...
View Articleउन्हाळ्यात पाय जपा
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...
View Articleआठवणीतली माणसं
>>विघ्नेश जोशी कोणे एके काळी मी ठाण्यातल्या पोळी भाजी केंद्रांना कणिक सप्लाय करायचा व्यवसाय करायचो. सॅम्पल देण्यासाठी किती तरी पोळी भाजी केंद्रांवर गेलोय. असाच एकदा पाचपाखाडीतल्या ऋतू फूड्स या...
View Articleविषमता आता मोजावी कशी?
भारत सरकारच्या २००५-१६च्या अर्थसंकल्पामध्ये संपत्तीकर रद्द करण्यात आला आहे. करातून मिळणारे उत्पन्न व तो गोळा करण्यासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन तो रद्द केल्याचे सांगण्यात आले. हा कर रद्द केल्यामुळे...
View Articleरस्त्याकाठची हळवी पावले…
रूक्ष वाटणाऱ्या महानगरात सिमेंटच्या रस्त्यावर मध्येच कवितांची कडवी उमटली, तर काय वाटेल? अमेरिकेतल्या केंब्रिज शहरात रस्तेदुरुस्ती होईल तेव्हा ओल्या स्लॅबवर निवडक कवींचे ओले शब्द उमटतील आणि तेथेच...
View Articleअभिजितचा पाणीदार ‘राइट वे’
>>चिन्मय काळे आजचा 'आयटी'युक्त तरुण परदेशात जाण्याचे किंवा देशात राहिलाच तर बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगतो. पण वेगळी वाट निवडणारा नागपूरचा अभजिित विनोद गान गावागावात...
View Articleआम्लपित्ताला रोखा!
उष्म्याची तीव्रता वाढली की शरीरामध्ये आम्लाचे प्रमाण वाढू लागते, याला आपण ढोबळमानाने पित्त वाढणे म्हणतो. त्यामुळे शरीराचे सुरळीत असलेले कार्य विस्कळीत होते, झोपेवर परिणाम होतो, भूक मंदावते. ही आम्लता...
View Article'फोर-जी'चे अर्थकारण
संदीप शिंदे टू-जी घोटाळ्याने देशात गदारोळ झाला होता. ठाण्यात सध्या फोर-जी घोटाळा गाजतोय. विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यावर प्रश्न उपस्थित झाले. मग, या प्रकरणाची अॅण्टी करप्शन विभागामार्फत चौकशीचे आदेश...
View Articleआनंदीबाईंचे स्वप्न सत्यात यावे!
अॅड. विलास पाटणे प्रचंड धैर्य, दृढनिश्चय, आत्मसंयमन, प्रकांड बुद्धिमत्ता व अभ्यासू वृत्ती या गुणांच्या आधारे अमेरिकेत जाऊन भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी...
View Articleराज्यातही आप फुटीच्या उंबरठ्यावर
समीर मणियार आम आदमी पार्टीच्या रूपाने महाराष्ट्रात काही आशा पल्लवीत होऊ लागल्या होत्या. पण दिल्लीचा स्वभाव आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज वेगळा असल्यामुळे आम आदमी पार्टीला चांगले यश मिळण्यासाठी खूप...
View Articleघामोळ्यांवर उपाय
उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांना घामोळे येतान. उष्ण दमट हवेमुळे त्वचेतून घाम येण्याचे प्रमाण वाढते, घामाच्या ग्रंथींत मृतपेशी अडकून घाम बाहेर येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. शरिराच्या बाहेर...
View Articleभाषा जगवण्यासाठी...
केवळ संवाद साधता येणं, हेच कधीच कुठल्याही भाषेचं एकमेव उपयोजन नसतं. भाषा संवादाच्याही पलीकडे खूप काही असते. किंबहुना वर्षानुवर्षांच्या परिशीलनातून-परिवर्तनातून घडलेली-सजलेली भाषा एकप्रकारे त्या-त्या...
View Articleउन्हाळ्यात पाय जपा
हिवाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही पायांत जळजळीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पायांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायला हवी. उष्णतेमुळे पायात पेटके येण्यापासून ते जीवघेण्या उष्माघातापर्यंत कोणताही त्रास...
View Article