डाउन सिंड्रोम
डाउन सिंड्रोम म्हणजे काय? डाउन सिंड्रोमला वैद्यकीय परिभाषेत ‘ट्रायसोमी 21’ असे म्हणतात. हा आजार जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये असतो. मराठी बोलीभाषेमध्ये असा आजार असणा-या मुलांना...
View Articleवृक्षवल्ली आम्हा नाही सोयरे!
वृक्ष प्राधिकरण समितीतील ‘अर्थपूर्ण’ राजकारण वृक्षांच्या मुळावरच घात करू लागले आहे. अधिकाऱ्यांच्या नजेरतून दिसणाऱ्या विकासाला चालना देण्यासाठी नको ते उद्योग करण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढीस लागले...
View Articleलालफितमुक्तीचे लायसन्स
सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या असल्या, की खासगी वाहनांवरच लोकांना भिस्त ठेवावी लागते. साहजिकच दुचाकीसारख्या स्वस्तातील वाहतूक साधनांचा वापर वाढतो. नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात या समस्यांमुळेच...
View Articleडाऊन सिंड्रोमवर मात
डाऊन सिंड्रोमने या आजारावर मात करून वैद्यकीय उपचारानंतर बहुतांश मुले व्यवस्थित चालू व बोलूही शकतात.
View Articleलाचखोरांचे राज्य
जालना जिल्ह्यातील दोन पाझर तलावांच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तेथील खासदारांनी केली, तेव्हा चौकशी झाली आणि त्यात जे काही सापडले, ते पाहून लाचलुचपत खात्याचे अधिकारीही अवाक् झाले.
View Articleवीर जवानांचे ‘सैनिक टाकळी’
कृष्णेच्या कवेतील टाकळीमधल्या शूरांनी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगिल युद्धापर्यंत प्राणाची बाजी लावली आहे. गावच्या चारही रस्त्यांना जाग येते ती तरुणांच्या रपेटीनं. चार-चार पिढ्यांनी...
View Articleतंजावरचा इतिहास उलगडणारा प्रकल्प
राज्य मराठी विकास संस्थेतर्फे तंजावरच्या मोडी कागदपत्रांचं देवनागरीत लिप्यंतर करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तंजावरचे प्रसिद्ध मोडी अभ्यासक डॉ. विवेकानंद गोपाळ हे काम करत आहेत. या...
View Articleसमुद्र
पृथ्वीच्या सत्तरहून अधिक टक्के भागावर जे पाणी आहे तो समुद्र. आणि हा खरे तर एकच आहे. एकाच ठिकाणी तो खूपच निमुळत्या सामुद्रधुनीत आहे. ती म्हणजे बेरिंगची समुद्रधनी. तिथे उत्तर ध्रुवावरचा गोठलेला समुद्र...
View Articleअखेर हाती भोपळा
उत्तर महाराष्ट्राने शिवसेना-भाजपला शंभर टक्के यश दिले असले तरी मंत्रिमंडळाच्या रचनेत मात्र या प्रदेशाच्या हाती भले मोठे शून्य आले आहे...
View Articleआला पावसाळा, आरोग्य सांभाळा
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील प्यायचे पाणी वगळता अन्य पाण्यांच्या स्त्रोतापासून मिळणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नाही. म्हणून वापरातील सर्व...
View Articleहरित ठाणे की काँक्रीटचे जंगल
हरित ठाण्याचा जयघोष करणारी ठाणे महापालिका सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व वाढावे, यासाठी वृक्षवल्लीसारखे अनोखे प्रदर्शन आयोजित करते. हरित जनपथाचा वेगळा प्रयोग ठाण्यातच होतो आणि जैवविविधतेबद्दल...
View Articleअरण्य-रुदन
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या किंवा मरण पावण्याच्या घटना कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच्याच झाल्या आहेत. चारच दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील देवर्डे गावात गव्याच्या हल्ल्यात भाऊ शिंदे या...
View Articleमहापालिकांचा श्वास कोंडला
राज्यातील जवळजवळ २२ महापालिकांमधे जकात रद्द करीत राज्य सरकारने स्थानिक संस्था कर, अर्थात एलबीटी लागू केला. ‘जकातीचं सावत्र भावंडं’ अशी या कराची सुरुवातीपासून संभावना झाली.
View Articleमोबदल्याची विल्हेवाट
भारत व जपान सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर म्हणजेच “डीएमआयसी” प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २२६६ हेक्टर (५,६६५ एकर) जमीन ताब्यात घेण्याची...
View Articleसर्पदंश कसे टाळावेत?
ज्या ठिकाणी सापांचा वावर, वास्तव्य आहे, अशा ठिकाणी आपल्याला अनेकदा जावे लागते. अशावेळी एक छोटीशी चूक सर्पदंशास पर्यायाने मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. परंतु थोडीशी काळजी घेतल्यास सर्पदंश टाळता येतात.
View Article‘ब्रँडिंग’चे मृगजळ
नरेंद्र मोदी यांचे ब्रँडिंग यशस्वी ठरल्याने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत इतर काही नेत्यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून ब्रँडिंग होऊ शकते. मात्र, दिल्लीसाठी जे भावले ते मुंबईसाठी भावेलच, याची काही...
View Articleसर्पदंशावर प्रथमोपचार
सर्पदंश झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे जाईतो प्रथमोचार जीवनावश्यक असतात.
View Articleव्याघ्रदर्शन खिशाच्याही आवाक्यात!
वाघांसाठी जगभरात ख्याती मिळविलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी सर्वसामान्यांसाठी आता अधिक आनंददायी झाली आहे. आताआतापर्यंत इथल्या व्याघ्रसफारीच्या महागड्या फीमुळे किमान पाच-दहा हजार खिशात...
View Articleमृत्यूची चाहूलच बनली प्रेरणा
आइन्स्टाइननंतरच्या सर्वाधिक महत्त्वाच्या वैज्ञानिकांपैकी एक अशी ज्यांची गणना होते, त्या स्टीफन हॉकिंग यांनी ‘माय ब्रीफ हिस्ट्री’ या त्यांच्या छोटेखानी आत्मकथनातून स्वतःचे आयुष्य आणि बौद्धिक विकास...
View Articleमोक्काचे कवित्व
गुन्हेगारांना शोध घेता घेता दमणाऱ्या पोलिसांना आता सराईत गुन्हेगारच शरण येऊ लागल्याने त्यांचे काम बरेचसे हलके होत आहे. गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाया आणि तडीपारीची भीती दाखविणाऱ्या पोलिसांनी आता...
View Article