पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील प्यायचे पाणी वगळता अन्य पाण्यांच्या स्त्रोतापासून मिळणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नाही. म्हणून वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे.
↧