तिबेटः एक अधुरी गोष्ट
हिमालयाच्या कुशीत असलेला चिमुकला तिबेट देश, चीनने ताब्यात घेतल्यावर जगभर त्याची ओळख झाली असली, तरी प्रत्यक्षात या देशावर ब्रिटिशांसह अनेक बड्या देशांचे लक्ष पूर्वीपासूनच होते.
View Articleपाणथळ आणि दलदल
पाण्याचा निचरा होत नाही, तिथे दलदल होते. जमिनीवर जे टिकू शकत नाहीत, फार प्रवाह ज्यांना सहन होत नाही आणि खोल समुद्र ज्यांना भारी जातो असले जीवप्राणी दलदल पसंत करतात. नदीच्या मुखाजवळ गाळरेतीची बेटे तयार...
View Articleपोलिस आयुक्तांच्या बदलीवरून रस्सीखेच
नाशिकचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या बदलीवरून नाशिकमधील सर्वपक्षीय पदाधिकारी व उद्योग तसेच व्यापार जगतातील संघटनांमध्ये रस्सोखेच सुरू झाली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांना सरंगल यांची बदली हवी आहे...
View Articleपाणी स्वच्छ ठेवा, लेप्टोला अटकाव करा
लेप्टोस्पायरा नावाचे सूक्ष्म जीवाणू असतात. या जीवाणूंचा साठा उंदीर, घुशी, कुत्री, मांजरे, डुक्कर, मासे यांच्या रक्तात आणि लघवीत असतो. प्राण्यांची लघवी मातीत मिसळते आणि त्यामार्फत हे जीवाणूही मातीत...
View Articleउदासिनता सोडावीच लागेल !
‘अस्थैर्य असतं तिथे धडपड जास्त असते. अन् जिथे स्थैर्य असते तेथे यंत्रणा मंदावते.’ इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांची कार्यपध्दती...
View Articleवाघोबाच्या पावलोपावली अडथळे
व्याघ्र प्रकल्प तर घोषित करायचा, पण वाघांच्या मुक्त संचाराला आवश्यक असलेल्या नैसर्गिक कॉरिडॉरबाबत मात्र अनास्था दाखवायची, अशी व्याघ्रसंवर्धन नीती सध्या सातपुड्याच्या जंगलात दिसून येत आहे.
View Articleशिक्षण हक्क कायदा नापास
शाळेची स्वतंत्र इमारत, प्रत्येक शिक्षकामागे एक वर्ग खोली, मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाकगृह, शाळेभोवती कंपाऊंड, खेळाचे मैदान, अडथळाविरहित...
View Articleगुरुजी होणे नकोच आता
शिक्षणशास्त्राच्या पदवी, पदविका अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी होती. डीएड, बीएड झाले की नोकरी हामखास, असे सूत्र तयार झाले होते. त्यातून डीएड, बीएडची दुकाने गावोगाव सुरू झाली.
View Articleबालनाट्याचे ५०० प्रयोग?
एकेकाळी मुंबईत जोमात असणारी रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, वंदना विटणकर यांची बालनाट्य चळवळ बघता बघता क्षीण झाली आणि टीव्ही, व्हिडिओ गेम्सच्या जमान्यात तर हरवूनच गेल्यासारखी झाली.
View Articleपावसाळी धोका.. काविळीचा
पावसाळ्यात गॅस्ट्रोइतकाच कावीळ होण्याचाही धोका असतो. पावसाळ्यात होणारी कावीळ ही ‘हेपटायटिस-ए’ किंवा सी या प्रकारची असते. अनेकदा डॅाक्टरांशी सल्लामसलत न करता गावठी औषधे परस्पर घेतली जातात. त्यामुळे,...
View Articleदिलासादायक ‘सेतू’
दहावीचा निकाल लागल्याने आता शैक्षणिक दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी होणार आहे. अधिक सुविधा देण्यासाठी सेतूचे मोबाईल अॅपही सेवेत दाखल झाले आहे.
View Articleअखेर पोलिस ठाणे आले
अलीकडेच चोरी न होणारे गाव म्हणून ओळख असलेल्या शनिशिंगणापूरला स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर झाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने १९९९मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या...
View Articleआता पाक मालिकाही दिसणार!
भारतात संगीत, लेखन अशा क्षेत्रात अनेक परदेशी कलाकारांनी महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. काही वर्षांपूर्वी भारतीय सिनेमे, काही मालिका, रिअॅलिटी शोज साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचले. त्या मालिका, सिनेमांना...
View Articleअब की बार... काय होणार?
सार्वत्रिक निवडणुकीतील अपयशाने सत्ताधारी गांगरले असले तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते. विरोधक सुस्तावले आणि आपण काय करणार आहोत, हे सांगण्यात त्यांना अपयश आले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मुसंडी...
View Articleस्वाईन फ्लूला अटकाव
दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात स्वाईन फ्लूची साथ जोरात होती, त्यावेळी या आजाराचे योग्य निदान त्यांच्या लक्षणांवरून न झाल्याने त्यास अटकाव कसा करावा हे लक्षात येण्यास विलंब लागला. मात्र, आता स्वाईन फ्लूची...
View Articleअज्ञान नव्हे, वैचारिक दिवाळखोरीच
मध्य रेल्वेच्या डिव्हिजनल मॅनेजरने नाशिक-पुणे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली नसल्याचे सांगून स्वतःचे अज्ञानच नव्हे तर वैचारिक दिवाळखोरीच जाहीर केली आहे.
View Article‘सीएसआर’चे आउटसोर्सिंग नको!
लहान मुलांच्या समस्यांसाठी तळमळीने काम सुरू असल्याचे भासवून पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) काही कॉर्पोरेट कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे नुकतेच उघड झाले.
View Article‘डम्पिंग’चा विरोधाभास!
मुंबई महापालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने बंद केलेल्या गोराई डम्पिंग ग्राउंडला बार्सिलोना शहराचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करतानाच डम्पिंगमधून जैविक...
View Article‘मत्स्यगंधा’च्या आठवणींचा उलगडला पट
धि गोवा हिंदु असोसिएशनने १ मे १९६४ रोजी रंगमंचावर आणलेल्या ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकाला सुरुवातीला फारसा लोकाश्रय न मिळाल्यामुळे निर्माते नाटक बंद करण्याच्या तयारीत होते, चाळीसावा प्रयोग ठरला आणि...
View Articleजुने त्वचािवकार सांभाळा
पावसाळ्यातील गारवा व रिमझिम हवीशी असली तरीही या ऋतूमध्ये शीतपित्तासारखी काही जुनी दुखणी डोके वर काढतात. त्यांची काळजी घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात आहारातील काही पथ्ये पाळावी लागतात...
View Article