विद्यापीठाचा प्रमुख बदलला की निर्णयही बदलतात याची प्रचिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत आहे. ही अवस्था ‘नवा भिडू नवं राज्य’ या उक्तीप्रमाणे आहे. नॅनो टेक्नॉलोजी विभागाबद्दल तर तीन कुलगुरुंनी तीन निर्णय घेतले. नव्या कुलगुरूंनीही नव्या उपक्रमांचा धडाका लावला आहे.
↧