वऱ्हाडातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्यात दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी अकोल्याचे दैवत असलेल्या राजराजेश्वराला हजारो कावडींचा जलाभिषेक घातला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात सुरू झालेल्या मंडळ परंपरेचाही मोठा विस्तार झाला आहे.
↧