कालचे ४००,०००,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर आलेले संकट पुढच्या अनेक संकटांची जणू नांदी ठरली. कुठे ज्वालामुखी, कुठे प्रचंड भूकंप आणि कधी अजस्त्र उलका पडून पृथ्वीचा सत्यानाश होण्याची वेळ आली ती २५०,०००,००० वर्षांपूर्वी नंतर २००,०००,००० वर्षांपूर्वी, आणि हल्ली हल्ली!
↧