सध्या तयारी लोकसभेच्या निवडणुकांची चालली असली तरी राज्यातील तीनही प्रादेशिक पक्षाचे खरे लक्ष नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. काँग्रेसला वगळून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेतील राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, यावर राज्यातील पुढचे राजकारण ठरणार आहे.
↧