स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. दरवाढीचा फटका बसू नये यासाठी नागरिक शहरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. वाढीव दरवाढीमुळे दहा किलोमीटरच्या टप्प्यातील गावांतही घर घेणे आता मध्यमवर्गीयांना अशक्यप्राय होणार आहे.
↧