संत तुकारामांच्या अभंगांचे समकालीन वास्तवाशी नाते किती घट्ट आहे, या सूत्राने अभ्यास करणारे दिलीप धोंडगे यांची शैली रसाळ व निरूपणाची आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक चालीरिती, इरसाल व्यक्तिमत्त्वे यांविषयी ‘सांगणं नही पण सांगणं वनं’ हे अहिराणी भाषेतून लेखन केले.
↧