तरुणांना व्यायामाची सवय लागावी, शरीर बळकट करावे, संरक्षणासाठी सज्ज व्हावे यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात तालमी सुरू केल्या. त्यांना पाठबळ दिले. त्यावेळच्या तालमी केवळ कुस्तीची केंद्रे नव्हत्या, तर त्या संस्कारांचे विद्यापीठ आणि संरक्षणाचे सुरक्षाकवच होत्या.
↧