आता शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून सरकारकडे १८५ आमदारांचे बळ आहे. त्यामुळे मजबूत झालेल्या सरकारला हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या कडव्या विरोधाचा सामना करावा लागेल, असे वाटत नाही.
↧