बलुतेदारी पद्धत अस्तित्वात असताना गावातील गरजा गावातच पूर्ण केल्या जायच्या. तेव्हा शेतीही गरजेपुरतीच केली जायची. पण, शेती हा व्यवसाय झाल्यानंतर अधिकाधिक उत्पादन घेण्याची स्पर्धा सुरू झाली.
↧