शाळेत असताना गणिताशी सूर जुळणारे तसे कमीच. ८० टक्के विद्यार्थ्यांचा गणिताशी ३६ चा आकडा असतो. संगणक युगाने कितीही क्रांती केली.....शहरी विद्यार्थ्यांच्या दिमतीला कॅलक्युलेटर किंवा अॅबॅकससारखी गणितातल्या एक्सपर्ट क्लृत्या सांगणारी तंत्रे-मंत्रे आली, तरी ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थी शिक्षणप्रवाहातील या घटकांपासून कोसो दूर आहेत.
↧