दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यावेळी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्यात विक्रमी घट झाली होती. जायकवाडी प्रकल्पाच्या वरील बाजूला, अर्थात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात गेल्या अडीच-तीन दशकांत उभारण्यात आलेल्या धरणांचा मुद्दाही चर्चेत आला.
↧