अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. हा निधी आतापर्यंत संमेलनाच्या आयोजक संस्थेकडे सरकारकडून थेट सुपूर्द केला जायचा. परंतु यंदा पहिल्यांदाच सरकारने २५ लाख अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे सुपूर्द केले.
↧