हिवाळ्यात देहाला अतिरिक्त उष्मांकाची गरज असते ही गरज लक्षात ठेवून आहाराचे नियोजन करायला हवे, त्यातून मिळणारी अतिरिक्त उष्माकांची गरजही पूर्ण होते, आणि अतिरिक्त पोषणमूल्येही मिळतात, रोजच्या वापरातील हे अन्नघटकाचे प्रमाण या ऋतूमध्ये वाढवायला हवे
↧