महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागातर्फे राज्यात खेळाला चालना देण्यासाठी क्रीडा धोरण आखण्यात आले. परंतु, त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यांलयांना त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे सरकारने केलेल्या घोषणा या निव्वळ कागदावरच राहतात.
↧