राज्यातील आदर्श गावांच्या निर्मितीचा इतिहास पाहिला, तर असे दिसते की, प्रवर्तक आणि गावकरी सुरुवातीला एखाद्या मुद्द्यावर एकत्र येतात. बहुसंख्य ठिकाणी हा मुद्दा वनीकरणाचा असतो.
↧