महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही आठवडे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून विलिनीकरणाचे आणि आश्वासनांचे पतंग उडवले जात आहेत. अवती-भवतीचे सगळे वातावरण राजकारणाने भारून टाकले आहे.
↧